नुकसान 2 लाखाचं! आणि नुकसान भरपाई 2 हजाराची..!भरपाई की चेष्टा? शेतकऱ्यांचा संतप्त सवालnuksan bharpai
nuksan bharpai : राज्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर पहिल्या टप्प्यातील मदत वाटपाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी, ज्या शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. मात्र, खात्यावर जमा होणारी रक्कम … Read more