पूरग्रस्त शेतकऱ्यांना ₹३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर…कोनाला किती मदत मिळणार?Nuksan Bharpai New Norms
Nuksan Bharpai New Norms : राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक आणि मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे विक्रमी मदत पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील २९ जिल्हे आणि २५३ तालुके या पॅकेजमध्ये सरसकट समाविष्ट करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री … Read more