शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी: अतिवृष्टी व रब्बी अनुदान रखडले आहे? मग लगेच करा हे काम. Nuksan Bharpai e-KYC Update:

Nuksan Bharpai e-KYC Update: महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या शासन दरबारी जमा असलेल्या त्यांच्या हक्काच्या अनुदानाची वाट पाहत आहेत. विशेषतः जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी हंगाम २०२५ चे अनुदान अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. जर तुम्हीही या यादीत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रशासकीय कारणास्तव आणि … Read more

नुकसान 2 लाखाचं! आणि नुकसान भरपाई 2 हजाराची..!भरपाई की चेष्टा? शेतकऱ्यांचा संतप्त सवालnuksan bharpai

nuksan bharpai

nuksan bharpai : राज्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर पहिल्या टप्प्यातील मदत वाटपाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी, ज्या शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. मात्र, खात्यावर जमा होणारी रक्कम … Read more

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! नुकसान भरपाईचे निकष बदलले; आता हेक्टरी ₹२२,५०० पर्यंत मदत Nuksan Bharpai

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : ऑगस्ट २०२५ मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतजमिनी आणि फळबागांचे मोठे नुकसान केले होते. या नैसर्गिक आपत्तीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकसानीची भरपाई देण्यासाठी नवीन आणि वाढीव निकष (New Norms) जाहीर केले आहेत. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना हेक्टरी ₹२२,५०० पर्यंत मोठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Nuksan Bharpai … Read more