राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार?Crop Insurance

Crop Insurance

Crop Insurance : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य शासनाने पीक विमा निकषांमध्ये बदल केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी २५ टक्के आगाऊ भरपाईची तरतूद (ट्रिगर) रद्द झाली आहे. त्यामुळे नुकसानीनंतर आता पीक विमा कधी मिळणार, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यंदाचा खरीप हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण ठरला आहे. सुरुवातीला अपुरा … Read more

या शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा : शासन निर्णय प्रसिद्ध ! crop insurance

crop insurance

crop insurance महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये १० रुपये किंवा त्यापेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली होती, त्यांच्यासाठी आता उर्वरित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाने या शेतकऱ्यांसाठी पूरक अनुदानापोटी सुमारे ३ कोटी ९९ लाख … Read more