राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार?Crop Insurance
Crop Insurance : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य शासनाने पीक विमा निकषांमध्ये बदल केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी २५ टक्के आगाऊ भरपाईची तरतूद (ट्रिगर) रद्द झाली आहे. त्यामुळे नुकसानीनंतर आता पीक विमा कधी मिळणार, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यंदाचा खरीप हंगाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण ठरला आहे. सुरुवातीला अपुरा … Read more